*५८६ . ।। अन्तः ।।*
*मरणान्तानि वैराणि*
*प्रसवान्तञ्च यौवनम् ।*
*कुपितं प्रणयान्तञ्च*
*याचितान्तं च गौरवम् ॥*
मृत्यूमुळे वैराचा अंत होतो तर अपत्याला जन्म दिल्यामुळे तारुण्याचा अंत होतो . प्रणयामुळे संतापाचा अन्त होतो आणि इतरांसमोर याचना केल्यामुळे स्वगौरवाचा अंत होतो .
मृत्यु के कारण बैर का अन्त होता हैं तो प्रसव के कारण यौवन का अन्त होता हैं । प्रणय के कारण गुस्से का अन्त होता हैं और याचना के कारण स्वगौरव का अन्त होता हैं ।
Enmity comes to an end by death . Youth ends by giving birth . Anger comes to an end by love . Self-esteem comes to an end in begging before others .
No comments:
Post a Comment