*६४१ . ।। विजयः ।।*
*आत्मा जेयः सदा राज्ञा*
*ततो जेयाश्च शत्रवः ।*
*अजितात्मा नरपति-*
*र्विजयेत कथं रिपून् ॥*
राजाने नेहमी प्रथम आपले मन जिंकावे म्हणजे मग त्याला शत्रूवर विजय मिळविता
येईल . ज्या राजाने स्वतःचे मन जिंकलें नाहीं तो शत्रुंना कसा काय जिंकणार ?
राजा सदा अपने मन पर विजय प्राप्त करें , तत्पश्चात् शत्रुआओं पर विजय की चेष्टा करें । जिस राजा ने अपने मन को नहीं जीता , वह शत्रुओं पर विजय कैसे प्राप्त कर सकता हैं ?
One must defeat his own senses first . Then he can think about defeating his enemies . If one can not defeat his own senses how can he defeat his external enemies ?
No comments:
Post a Comment